संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
मुसळधार कोसळणा-या पावसाने सन - 2019 मध्ये कृष्णाकाठी हाहाकार माजला. वाळवा तालुक्यात महापुराची परिस्थितीत निर्माण झाल्याने, नदीकाठी असलेले अनेक गावांना महापुराचा मोठा फटका बसला. काही गावातील बहुतांश भाग पाण्याखाली गेल्याने लोकांना गाव सोडून इतरत्र आसरा घ्यावा लागला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक व सोसायटी संस्थापक जगदीश शामराव पाटील (आप्पा) यांच्या हस्ते ऐतवडे खुर्द, बोरगाव, नागठाणे, बहे येथील कुटुंबांना मोफत रेशन साहित्य दिले.
सोसायटी मार्फत पूरग्रस्तांना पुरविण्यात येणा-या सेवा सुविधांची पाहणी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व कर्मचारी यांनी या भरीव कार्याचे कौतुक केले.
युवा नेते प्रतिक जयंत पाटील (दादा ) व सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व सोसायटी माजी चेअरमन श्री. रणजित जगदीश पाटील (दादा)
युवानेते प्रतिक जयंत पाटील (दादा ) व सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व सोसायटी माजी चेअरमन श्री. रणजित जगदीश पाटील (दादा)
पूरग्रस्त नागरिकांसाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना वरती आपत्ती निवारण केंद्र सुरु केले होते. सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष श्री. रणजित जगदीश पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संग्राम जगदीश पाटील (आण्णा) यांच्या सहाय्याने सोसायटी ने कामेरी गावातील चांगले उत्पन्न घेणारे शेतकरी श्री. महादेव आबा क्षीरसागर, श्री. दिलीप जगन्नाथ माळी, श्री. अभिजीत राजेद्र पाटील, यांना अहवान करुन त्यांच्या कडून भाजी पाला मोफत घेऊन निवारण केद्रावरती दिला.
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.